वाहतूक व्यवस्थेच्या नियोजना अभावी पांढरीपुल येथे अपघाताची मालिका सुरूच हाॅटेल संग्राम जवळ अपघात एक ठार

वाहतूक व्यवस्थेच्या नियोजना अभावी पांढरीपुल येथे अपघाताची मालिका सुरूच हाॅटेल संग्राम जवळ अपघात एक ठार

पांढरीपुल येथे अपघाताची मालिका सुरूच हाॅटेल संग्राम जवळ अपघात एक ठार 

वाहतूक व्यवस्थेच्या नियोजना  अभावी पांढरीपुल येथे अपघाताची मालिका बंद होण्याचे नाव घेईना सलग दुसऱ्या दिवशीअपघाताची मालिका  दुसऱ्या दिवशी ही सुरुच. 

येथील एका हाॅटेल जवळ उभे असलेल्या एम एच ४० वाय ८८५९ नंबरच्या ऊभा असलेल्या कंटेनर वरती बेलपिंपळगाव येथील सुभाष आसाराम गारुळे ल धिर्डे हे आपल्या दुचाकी एम एच १७ ए एल ३८१७ क्रमांक असलेल्या गाडीवरून अहमदनगर च्या दिशेने बांधकाम कामगार चे मिळणारे साहित्य आणण्यासाठी निघाले होते. पांढरी पुल येथे उभा असलेल्या कंटेनरवर जाऊन आदळले त्या मध्ये गारुळे हे जागीच मयत झाले तर दुसरा गंभीर जखमी झाला त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

            इममपूर घाटातील वसुली ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने

वाहतुकीचे नियोजन होते ?

             .